श्रेयस अय्यरने केले आश्चर्यचकित, गोलंदाजांनंतर 9व्या क्रमांकावर केली फलंदाजी, 20 चेंडूत फिरवला सामना

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या बॅटला आग लागली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये काही चांगल्या खेळी खेळल्यानंतर, त्याच्या नेतृत्वाखाली सय्यद मुश्ताक…

16 चौकार आणि 11 षटकार… ऋतुराज गायकवाडने गोलंदाजांना केले बेहाल, अवघ्या 74 चेंडूत केल्या एवढ्या धावा

विजय हजारे ट्रॉफी ही भारतीय क्रिकेटमधील लिस्ट ए फॉरमॅटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेद्वारेच खेळाडू भारतीय एकदिवसीय संघात स्थान…

विनोद कांबळीची अचानक बिघडली प्रकृती, रुग्णालयात दाखल

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहे. कांबळीची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. प्रकृती…

शुक्रिया, मेहरबानी, करम… दारू सोडल्यानंतर 8 वर्षांनी पूजा भट्ट हे बोलली

बॉलीवूड चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी पूजा भट्ट अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. यावेळी ती तिच्या आयुष्याशी…

टीम इंडियात मोठा बदल, अश्विनच्या जागी आला हा खेळाडू, बीसीसीआयने मालिकेच्या मध्यभागी घेतला निर्णय

मुंबईचा ऑफस्पिनर तनुष कोटियनला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले आहे. आर अश्विनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने…